vruksha samvardhan kalachi garaj marathi eassy

vruksha samvardhan kalachi garaj marathi eassy|वृक्ष संवर्धन काळाची गरज निबंध

JOIN

vruksha samvardhan kalachi garaj marathi bhashan Pdf

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचे पुणे विद्यापीठ परिपत्र सर्व शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी/सेवकांना या परिपत्रकाव्दारे कळविण्यात येते की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमाअंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबत महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन अन्वये सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदर शासन परिपत्रकामधील सूचना स्वयंस्पष्ट असून शासन
परिपत्रकाची प्रत सोबत जोडली आहे.

vruksha samvardhan kalachi garaj marathi nibandh

“स्वराज्य महोत्सव” अंतर्गत “समूह राष्ट्रगीत गायन” वाजता राबवावयाचा आहे. त्यानुसार विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व प्रशाला व सर्व प्रशासकीय विभागप्रमुखांनी, “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत “समूह राष्ट्रगीत गायन” या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या अनुषंगाने बुधवार, दिनांक  वाजता आपआपल्या विभागामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी
यांनी एकत्रितरित्या उपस्थित राहून “समूह राष्ट्रगीत गायन करुन सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा. सोबत जोडलेल्या शासन परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करून सदर शासन परिपत्रकाचे अनुपालन
करावे, ही विनंती.

vruksha samvardhan kalachi garaj essay in marathi

प्रस्तावना :-
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम, विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे.

Vruksha samvardhan kalachi garaj pdf

vruksha samvardhan ki avashyakta

महाराष्ट्र राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. सदर महोत्सवाच्या आखणी नियोजन व प्रभावी अंमलबजावणी याकरिता केंद्र शासनाच्या धर्तीवर मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली धोरण समिती
तसेच मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांच्या अध्यक्षतेखाली कोअर समिती व मा. मुख्य सचिव
यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती व मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. दि. रोजीच्या कोअर समितीमधील बैठकीत समितीच्या मान्यवर सदस्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमासंदर्भात विविध सूचना केल्या होत्या. या
सुचनेपैकी एक महत्त्वाची सूचना म्हणजे स्वातंत्र्याचा “स्वराज्य महोत्सव साजरा करावा,

Eassy on vruksha samvardhan kalachi garaj

अशी होती. त्यास अनुसरुन राज्यात दिनांक ९ ऑगस्ट, २०२२ ते १७ ऑगस्ट, २०२२ या
कालावधीत (अ) राज्यस्तरावर, (ब) जिल्हा स्तरावर, (क) तालुका स्तरावर, (ड) ग्रामस्तरावर
“स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती.

vruksha samvardhan prakalp

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त
दिनांक १२ मार्च, २०२१ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत “आजादी का अमृत
महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने सर्व राज्यांना कळविले आहे.
त्यानुसार राज्यात सदर कालावधीमध्ये “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
करण्याबाबत शासन निर्णय / शासन परिपत्रक / शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना
दिलेल्या आहेत. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची
जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय

Leave a Comment